मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचा दुसरा टप्पा 21 ऑगस्टपासून

सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपची महाजनादेश यात्रा पुन्हा सुरु होणार आहे. या यात्रेचा दुसरा टप्पा 21 ऑगस्टपासून सुरु होणार असून ही यात्रा 31 ऑगस्टपर्यंत राज्यात 1,839 किमी प्रवास करणार आहे. 21 ऑगस्ट ते 31 ऑगस्टपर्यंत ही यात्रा सुरु राहील. या यात्रेची सुरुवात नंदुरबार येथून होणार आहे


                   मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचा दुसरा टप्पा 21 ऑगस्टपासून
<strong>सोलापूर :</strong> मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपची महाजनादेश यात्रा पुन्हा सुरु होणार आहे. या यात्रेचा दुसरा टप्पा 21 ऑगस्टपासून सुरु होणार असून ही यात्रा 31 ऑगस्टपर्यंत राज्यात 1,839 किमी प्रवास करणार आहे. 21 ऑगस्ट ते 31 ऑगस्टपर्यंत ही यात्रा सुरु राहील. या यात्रेची सुरुवात नंदुरबार येथून होणार आहे