वारंवार पुराचा तडाखा बसणाऱ्या गावांचे स्थलांतर होणे गरजेचे : जलसंधारण मंत्री तानाजी सावंत

पंढरपूर : राज्यातील ज्या गावांना वारंवार पुराचा फटका बसतो, अशा नदीकाठच्या गावांना स्थलांतरित करण्याची भूमिका सरकारला घ्यावी लागणार आहे. प्रत्येकवेळी या लोकांचं पुरामुळे मोठं नुकसान होतं. याशिवाय सरकारी यंत्रणा आणि बचावकार्य मोठ्या प्रमाणात करावे लागत असल्याने हा उपाय आता विचारात घ्यावा लागेल, असे संकेत जलसंधारण मंत्री तानाजी


                   वारंवार पुराचा तडाखा बसणाऱ्या गावांचे स्थलांतर होणे गरजेचे : जलसंधारण मंत्री तानाजी सावंत
<p style="text-align: justify;"><strong>पंढरपूर :</strong> राज्यातील ज्या गावांना वारंवार पुराचा फटका बसतो, अशा नदीकाठच्या गावांना स्थलांतरित करण्याची भूमिका सरकारला घ्यावी लागणार आहे. प्रत्येकवेळी या लोकांचं पुरामुळे मोठं नुकसान होतं. याशिवाय सरकारी यंत्रणा आणि बचावकार्य मोठ्या प्रमाणात करावे लागत असल्याने हा उपाय आता विचारात घ्यावा लागेल, असे संकेत जलसंधारण मंत्री तानाजी