लग्न ठरवायच्या बैठकीतच एवढी भांडणं, तर संसार नीट कसा होणार? रोहित पवारांचा सेना-भाजपला टोला

मुंबई : राज्यात कोणता पक्ष सत्ता स्थापन करणार यांची उत्सुकता सर्वांनाचा लागली आहे. सध्या राज्यातील अनेक भागात ओला दुष्काळ सदृष परिस्थिती आहे, त्यामुळे लवकरात लवकर सरकार स्थापन होणे गरजेचं आहे. राज्यातील राजकीय परिस्थितीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांनी आपलं मत मांडल आहे. सरकार स्थापनेला


                   लग्न ठरवायच्या बैठकीतच एवढी भांडणं, तर संसार नीट कसा होणार? रोहित पवारांचा सेना-भाजपला टोला
<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> राज्यात कोणता पक्ष सत्ता स्थापन करणार यांची उत्सुकता सर्वांनाचा लागली आहे. सध्या राज्यातील अनेक भागात ओला दुष्काळ सदृष परिस्थिती आहे, त्यामुळे लवकरात लवकर सरकार स्थापन होणे गरजेचं आहे. राज्यातील राजकीय परिस्थितीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांनी आपलं मत मांडल आहे. सरकार स्थापनेला