दुष्काळाची झळ सोसणाऱ्या बळीराजाला कृत्रिम पावसाचा दिलासा मिळणार?

सोलापूर : संपूर्ण जून महिना गेला आणि जुलै अर्ध्यावर आला तरी महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाचे थेंबही नाहीत. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागातला शेतकरी पावसाविना हवालदिल झाला आहे. दुष्काळी पट्ट्यात कृत्रिम पावसाच्या चर्चांनी मात्र शेतकऱ्यांच्या आशा काहीशा पल्लवित झाल्या आहेत. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच जाहीर केले आहे की सोलापूर,


                   दुष्काळाची झळ सोसणाऱ्या बळीराजाला कृत्रिम पावसाचा दिलासा मिळणार?
<strong>सोलापूर</strong> : संपूर्ण जून महिना गेला आणि जुलै अर्ध्यावर आला तरी महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाचे थेंबही नाहीत. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागातला शेतकरी पावसाविना हवालदिल झाला आहे. दुष्काळी पट्ट्यात कृत्रिम पावसाच्या चर्चांनी मात्र शेतकऱ्यांच्या आशा काहीशा पल्लवित झाल्या आहेत. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच जाहीर केले आहे की सोलापूर,