मुख्यमंत्र्यांच्या विनंतीनंतर महाराष्ट्रातील रिक्षा चालकांचा संप मागे

मुंबई : महाराष्ट्रातील ऑटोरिक्षा चालक-मालकांचा संप अखेर मागे घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विनंतीनंतर आम्ही संप मागे घेत असल्याचं ऑटोरिक्षा चालक-मालक संघटना अध्यक्ष शशांक राव यांनी सांगितलं. ओला, उबेर, बेकायदेशीर टॅक्सी सेवा तात्काळ बंद करण्यात यावी या मागणीसाठी ऑटोरिक्षा चालक-मालक संपावर जाणार होते. महाराष्ट्रातील रिक्षाचालकांच्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री यांच्या दालनात स्वतः


                   मुख्यमंत्र्यांच्या विनंतीनंतर महाराष्ट्रातील रिक्षा चालकांचा संप मागे
<strong>मुंबई </strong><strong>:</strong> महाराष्ट्रातील ऑटोरिक्षा चालक-मालकांचा संप अखेर मागे घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विनंतीनंतर आम्ही संप मागे घेत असल्याचं ऑटोरिक्षा चालक-मालक संघटना अध्यक्ष शशांक राव यांनी सांगितलं. ओला, उबेर, बेकायदेशीर टॅक्सी सेवा तात्काळ बंद करण्यात यावी या मागणीसाठी ऑटोरिक्षा चालक-मालक संपावर जाणार होते. महाराष्ट्रातील रिक्षाचालकांच्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री यांच्या दालनात स्वतः