काँग्रेसचं इंजिन खराब झालंय, कितीही धक्का मारला तरी विजय गाठणं अशक्य, मुनगंटीवारांचा टोला

वर्धा : काँग्रेसचं इंजिन खराब झालं आहे. एक अध्यक्ष, पाच कार्याध्यक्ष मिळून सहा लोकांनी धक्का मारण्याचा प्रयत्न केला तरी आता काँग्रेसची गाडी निवडणुकीत विजयाच्या दिशेन जाऊ शकत नाही, अशी खोचक टीका राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. वर्ध्यात कोट्यवधी रुपयांच्या विकासकामाच्या भूमिपूजनाचा तसंच लोकार्पणाचा सोहळा काल रविवारी पार पडला. सेलूमधील


                   काँग्रेसचं इंजिन खराब झालंय, कितीही धक्का मारला तरी विजय गाठणं अशक्य, मुनगंटीवारांचा टोला
<strong>वर्धा :</strong> काँग्रेसचं इंजिन खराब झालं आहे. एक अध्यक्ष, पाच कार्याध्यक्ष मिळून सहा लोकांनी धक्का मारण्याचा प्रयत्न केला तरी आता काँग्रेसची गाडी निवडणुकीत विजयाच्या दिशेन जाऊ शकत नाही, अशी खोचक टीका राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. वर्ध्यात कोट्यवधी रुपयांच्या विकासकामाच्या भूमिपूजनाचा तसंच लोकार्पणाचा सोहळा काल रविवारी पार पडला. सेलूमधील