भाजपचे मॅनेजमेंट परफेक्ट असल्याने ईव्हीएममधला दोष सिद्ध करता येत नाही; अशोक चव्हाणांचा आरोप

जालना : ईव्हीएमबाबत भाजपचे मॅनेजमेंट परफेक्ट असल्याने त्यामधील दोष सिद्ध करता येत नाहीयेत, असा आरोप माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केला आहे. काँग्रेसतर्फे जालना येथे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अशोक चव्हाण बोलत होते. अशोक चव्हाण म्हणाले की, ईव्हीएममध्ये मोठं गौडबंगाल आहे. सर्वच राजकीय पक्ष


                   भाजपचे मॅनेजमेंट परफेक्ट असल्याने ईव्हीएममधला दोष सिद्ध करता येत नाही; अशोक चव्हाणांचा आरोप
<strong>जालना</strong> : ईव्हीएमबाबत भाजपचे मॅनेजमेंट परफेक्ट असल्याने त्यामधील दोष सिद्ध करता येत नाहीयेत, असा आरोप माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केला आहे. काँग्रेसतर्फे जालना येथे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अशोक चव्हाण बोलत होते. अशोक चव्हाण म्हणाले की, ईव्हीएममध्ये मोठं गौडबंगाल आहे. सर्वच राजकीय पक्ष