शरद पवारांनी जे पेरलं तेच उगवलं, त्यांना पक्षांतरावर बोलायचा अधिकार नाही : माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर

लातूर : शरद पवार हे स्वत: फोडाफोडी करून मुख्यमंत्री झाले होते. सत्तेसाठी ज्यांनी चारवेळा पक्षांतर केले आज त्यांच्याच कार्यकर्त्यांनी त्यांना सोडले. शरद पवारांनी जे पेरलं तेच उगवलं आहे, त्यांना पक्षांतरावर बोलायचा अधिकार नाही, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी शरद पवारांवर टीका केली आहे. निलंगा येथे एबीपी माझाशी


                   शरद पवारांनी जे पेरलं तेच उगवलं, त्यांना पक्षांतरावर बोलायचा अधिकार नाही : माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर
<strong>लातूर :</strong> शरद पवार हे स्वत: फोडाफोडी करून मुख्यमंत्री झाले होते. सत्तेसाठी ज्यांनी चारवेळा पक्षांतर केले आज त्यांच्याच कार्यकर्त्यांनी त्यांना सोडले. शरद पवारांनी जे पेरलं तेच उगवलं आहे, त्यांना पक्षांतरावर बोलायचा अधिकार नाही, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी शरद पवारांवर टीका केली आहे. निलंगा येथे एबीपी माझाशी